कविता एक दुवा असतो.एका मनाचा दुसऱ्या मनाशी.समजला तर गवसला नाही तर हरवला.. लिहावे जे सुचते ते,नवीन अनुभव जोडले जातात त्यांनी.!!
जे फक्त सुचतंय,ते कागदावर उतरवून सर्व कागदाचे गठ्ठे तुझ्या समोर आणून ठेवावेत,आणि मी स्वतंत्र व्हावं एकदाचं..!!असं सर्व इतकं सोपं आहे का खरंच?कागदावर उतरणं पाहिल्यासारखं सहज राहिलं नाही रे आता..!!- जे फक्त सुचले
जे फक्त सुचतंय,
ते कागदावर उतरवून
सर्व कागदाचे गठ्ठे तुझ्या समोर आणून ठेवावेत,
आणि मी स्वतंत्र व्हावं एकदाचं..!!
असं सर्व इतकं सोपं आहे का खरंच?
कागदावर उतरणं पाहिल्यासारखं सहज राहिलं नाही रे आता..!!
- जे फक्त सुचले
No comments:
Post a Comment